संपादकीय : मदत वितरणात दिरंगाई का ?

एक आठवड्याच्या अंतराने पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीने पुन्हा एकदा जोरदार तडाखा दिला. आधीच्या तडाख्यात वसई आणि पालघर तालुके सापडले होते, तर आता डहाणू आणि तलासरी तालुके या संकटात अडकले. यावेळी प्रचंड पावसाबरोबरच त्या भागातील धरणांतून सोडलेल्या पाण्यानेही संकट

Latest News