एकूणच, पालघर जिल्ह्यातील आदिवासींच्या मूलभूत प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने काढलेला हा महामोर्चा मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरला. कुपोषण, पाणीटंचाई, बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण, वनहक्क आणि प्रदूषण यांसारख्या गंभीर