विशेष पुनरीक्षण प्रक्रियेत प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी घरोघरी भेट देऊन प्रगणक नमुने वाटणे, भरलेले नमुने स्वीकारणे, पडताळणी करणे आणि नोंदींची जुळवणी करणे ही सर्व कामे आयोगाने निश
यावर्षी ९८३ खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून त्यापैकी ४७ पदके जिल्ह्याच्या नावे जमा झाली आहेत. तसेच जागतिक योग स्पर्धेतही पालघरच्या खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावत जिल्ह्याची मान उंचावली आहे. भविष्यात व्यावसायिक क्रीडा क्षेत्रातही जिल्ह्यात
दादरा-नगर हवेली व दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशांतून महाराष्ट्रात विक्रीसाठी अवैधरित्या आणण्यात येणाऱ्या विदेशी मद्याच्या वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत जव्हार तालुक्यातील गोरठण गावाजवळ सापळा रचून महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनासह मोठा
***पावसाचं थैमान सुरू असतानाच धरणाची गळती थांबविण्याची शर्यत!
भर पावसात १०० मजूर, जेसीबी आणि हजारो पोत्यांनी थांबवली झांजरोली धरणाची गळती; आता धोका टळला, स्थलांतरित कुटुंबे परतली घरी***
एस्सार कॅपिटल ऍडडवायझरी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (M/s. ESSAR Capital Advisory India Pvt. Ltd.) करिता पालघर तालुक्यातील उसरणी, दांडा (उसरणी), खटाळी, मधुकर नगर, मथाणे आणि भादवे या सहा गावांतील सुमारे 1,215.९४२४ हेक्टर क्षेत्राच्या भूसंपादनाच्या प्रस्तावाची
रोटरी क्लब ऑफ पालघर आणि इनरव्हील क्लब ऑफ पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने नवली येथील कै. गोविंदराव दा. ठाकूर सभागृहात आयोजित 'वात्सल्य वेल' या ज्येष्ठ नागरिकांच्या स्नेहमेळाव्यात ज्येष्ठ मराठी गायिका पुष्पा पागधरे आणि ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सुनित राऊ
केळवे परिसरातील देवीपाडा, नारतळे, वर्तक पाखाडी, कौलघर आदी भागात दरवर्षी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होत असतानाही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. केळवे देवीपाडा येथून समुद्रापर्यंत भुयारी गटार उभारून पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची मागणी नागरि
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी संध्याकाळी पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त काही भागांचा दौरा करून पूरस्थितीचा आढावा घेतला.
पालघर–मनोर-विक्रमगड, जव्हार मार्गावरील पाचमाड नाल्यावरील उड्डाणपूल तसेच माहीम–केळवा (झांझ
प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर २८ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंचणी किनारपट्टी परिसरात केलेल्या पाहणी दौऱ्यानंतर वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीने तीव्र आक्षेप घेत सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. संघर्ष समितीने बुधवारी घेतले
ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीनंतर निलेश सांबरे यांच्या राजकीय वजनाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि २०२९ च्या राजकीय समीकरणांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे आता प्रश्न असा उ
विशेष पुनरीक्षण प्रक्रियेत प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी घरोघरी भेट देऊन प्रगणक नमुने वाटणे, भरलेले नमुने स्वीकारणे, पडताळणी करणे आणि नोंदींची जुळवणी करणे ही सर्व कामे आयोगाने निश
नलिनी फोरमची जागतिक आंतरराष्ट्रीय तिसरी परिषद श्रीलंकेत उत्साहात पार पडली. या परिषदेत भारतातील मच्छीमार समाजाच्या हक्कांसाठी नॅशनल फिशवर्कर्स फोरम (NFF) चे अध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी ठाम मांडणी केल...
नगरपरिषद निवडणूक निकालाचा दिवस जसजसा जवळ येत चालला आहे, तसतशी उमेदवार आणि राजकीय पक्षांची धाकधूक वाढत चालली आहे. यातच नगराध्यक्ष कोण होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे ...
या पार्श्वभूमीवर पालघर नगराध्यक्ष पदी कोण विराजमान होणार, त्यासंबंधीचा अं