‘निर्भय बनो’ आंदोलनाने महाराष्ट्रात लोकशाही मूल्यांचे संरक्षण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि भयमुक्त समाजनिर्मितीसाठी सातत्याने प्रभावी कामगिरी केली असून, या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना ‘निर्भय पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. असीम सरोद
बोर्डीतील शेतकरी आणि महिला उद्योजिकांनी सौरऊर्जेवर आधारित अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान विकसित करून केवळ एक अभिनव उद्योग उभारला नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली आहे. भारतीय पेटंट मिळालेल्या या तंत्रज्ञानामुळे नैसर्गिक, रसायनमुक्त आणि दीर्घकाळ टिकण
पारगाव येथे “जागवू संवेदना” संस्था आणि जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रम उत्साहात पार पडला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १५ महिलांचा सन्मान करण्यात आला तसेच मार्गदर्शनपर सत्रांमधून महिलांच्या आरो
पालघर जिल्ह्यातील पाच ठिकाणी आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा’मुळे नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी आणि तात्काळ मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला. सातबारा, दाखले, शिधापत्रिका, पीएम किसान, आरोग्य सेवा व इतर योजनांचा लाभ “सिंगल डे सर्व्
तारापूर औद्योगिक वसाहत (MIDC), बोईसर येथे औद्योगिक आपत्कालीन परिस्थितीला तात्काळ व प्रभावी प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने पालघर जिल्हा प्रशासन आणि गुजरात गॅस लिमिटेड (GGL) यांच्या समन्वयाने १३ मार्च २०२६ रोजी लेव्हल-३ ऑफसाईट सराव कवायत आयोजित करण्यात आली.
विरार येथे ग्रामीण महिला स्वयंसहायता समूहांनी तयार केलेल्या पारंपरिक खाद्यपदार्थ, हस्तकला व विविध उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘कोकण विभागीय सरस महोत्सव’ उत्साहात सुरू झाला. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), जिल्हा परिषद पा
पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण जयदेव सावे यांना युवक बिरादरी (भारत) आणि श्री विलेपार्ले केळवणी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय युवा संसद अधिवेशनात ‘गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. मुंबईतील मिठीबाई क
दादरा-नगर हवेली व दमण-दीव येथून महाराष्ट्रात अवैधरित्या आणला जाणारा विदेशी मद्यसाठा रोखण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला यश आले असून, थरारक पाठलागानंतर दोन कारसह मोठ्या प्रमाणात मद्य जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे अवैध मद्यतस्करीवर आळा बसण्यास मदत होणार
या प्रशिक्षण कार्यशाळेमुळे ग्रामपंचायतींची जलसंधारण व घनकचरा व्यवस्थापनातील तांत्रिक क्षमता वाढण्यास मदत होणार असून स्थानिक लोकसहभागातून गावांचा शाश्वत व स्वच्छ विकास साधण्यास चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या लॉंग मार्चच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेतील थकीत मजुरीसह आदिवासी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन न्याय द्यावा, अन्यथ
‘निर्भय बनो’ आंदोलनाने महाराष्ट्रात लोकशाही मूल्यांचे संरक्षण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि भयमुक्त समाजनिर्मितीसाठी सातत्याने प्रभावी कामगिरी केली असून, या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना ‘निर्भय पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. असीम सरोद
नलिनी फोरमची जागतिक आंतरराष्ट्रीय तिसरी परिषद श्रीलंकेत उत्साहात पार पडली. या परिषदेत भारतातील मच्छीमार समाजाच्या हक्कांसाठी नॅशनल फिशवर्कर्स फोरम (NFF) चे अध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी ठाम मांडणी केल...
नगरपरिषद निवडणूक निकालाचा दिवस जसजसा जवळ येत चालला आहे, तसतशी उमेदवार आणि राजकीय पक्षांची धाकधूक वाढत चालली आहे. यातच नगराध्यक्ष कोण होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे ...
या पार्श्वभूमीवर पालघर नगराध्यक्ष पदी कोण विराजमान होणार, त्यासंबंधीचा अं