पालघर नगरपरिषदेमध्ये निधी वाटपाबाबत झालेल्या वक्तव्यांमुळे पारदर्शकता आणि समानतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. निवडणुकीपूर्व काळात निधी मिळवण्याच्या प्रक्रियेत कोणते निकष वापरले गेले आणि सर्वांना समान संधी मिळाली का, याबाबत स्पष्टता आवश्यक आहे. नागर
वाडा तालुक्यातील गालतरे आणि पालघर येथे आयोजित दोन स्वतंत्र भरती शिबिरांमधून एकूण ५८ युवक-युवतींची प्राथमिक निवड करण्यात आली. १६ मार्च रोजी गालतरे येथील गोवर्धन कौशल्य केंद्रात ६० रिक्त पदांसाठी झालेल्या भरती शिबिरात ७० उमेदवारांनी सहभाग घेतला असून त्यापैक
डहाणू बीच येथे आयोजित ‘डहाणू फेस्टिव्हल २०२६’चे उद्घाटन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते उत्साहात पार पडले असून या महोत्सवामुळे डहाणूच्या पर्यटन, सांस्कृतिक आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विविध मान
बोईसर औद्योगिक वसाहतीतील ‘शिव इंडस्ट्री’च्या गोडाऊनला लागलेली आग अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे नियंत्रणात आणण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आग लागण्याचे कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
आर्थिक वर्ष २०२५–२६ समाप्तीच्या पार्श्वभूमीवर मालमत्ता खरेदी-विक्रीत वाढ लक्षात घेऊन नोंदणी व मुद्रांक विभागाने पालघर जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये २६, २८, २९ आणि ३१ मार्च २०२६ या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वस
विरार येथे आयोजित ‘कोकण विभागीय सरस महोत्सव २०२६’ने अवघ्या पाच दिवसांत १ कोटी १० लाखांहून अधिक विक्री नोंदवत ग्रामीण व शहरी महिला स्वयंसहायता बचत गटांच्या उद्योजकतेला प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. जिल्हा परिषद पालघर आणि वसई-विरार महानगरपालिकेच्या संय
‘निर्भय बनो’ आंदोलनाने महाराष्ट्रात लोकशाही मूल्यांचे संरक्षण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि भयमुक्त समाजनिर्मितीसाठी सातत्याने प्रभावी कामगिरी केली असून, या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना ‘निर्भय पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. असीम सरोद
बोर्डीतील शेतकरी आणि महिला उद्योजिकांनी सौरऊर्जेवर आधारित अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान विकसित करून केवळ एक अभिनव उद्योग उभारला नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली आहे. भारतीय पेटंट मिळालेल्या या तंत्रज्ञानामुळे नैसर्गिक, रसायनमुक्त आणि दीर्घकाळ टिकण
पारगाव येथे “जागवू संवेदना” संस्था आणि जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रम उत्साहात पार पडला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १५ महिलांचा सन्मान करण्यात आला तसेच मार्गदर्शनपर सत्रांमधून महिलांच्या आरो
पालघर नगरपरिषदेमध्ये निधी वाटपाबाबत झालेल्या वक्तव्यांमुळे पारदर्शकता आणि समानतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. निवडणुकीपूर्व काळात निधी मिळवण्याच्या प्रक्रियेत कोणते निकष वापरले गेले आणि सर्वांना समान संधी मिळाली का, याबाबत स्पष्टता आवश्यक आहे. नागर
नलिनी फोरमची जागतिक आंतरराष्ट्रीय तिसरी परिषद श्रीलंकेत उत्साहात पार पडली. या परिषदेत भारतातील मच्छीमार समाजाच्या हक्कांसाठी नॅशनल फिशवर्कर्स फोरम (NFF) चे अध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी ठाम मांडणी केल...
नगरपरिषद निवडणूक निकालाचा दिवस जसजसा जवळ येत चालला आहे, तसतशी उमेदवार आणि राजकीय पक्षांची धाकधूक वाढत चालली आहे. यातच नगराध्यक्ष कोण होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे ...
या पार्श्वभूमीवर पालघर नगराध्यक्ष पदी कोण विराजमान होणार, त्यासंबंधीचा अं