पालिकेत सुरू होत असलेले मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण हे केवळ प्रशासकीय उपक्रम नसून लोकशाहीच्या बळकटीकरणाची महत्त्वाची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत कोणताही पात्र मतदार वंचित राहू नये, मतदार यादीतील त्रुटी वेळेत दुरुस्त व्हाव्यात आणि प्रत्येक नागरिक
एकल महिलांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांचे सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण आणि शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित ही जिल्हास्तरीय कार्यशाळा उपयुक्त ठरली. विविध विभागांतील अधिकारी, तज्ज्ञ आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहभा
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश यशस्वीरीत्या साध्य झाला. विविध कंपन्यांच्या सहभागामुळे अनेक उमेदवारांना मुलाखतीची संधी मिळाली असून
अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी प्रथम अर्ज करणे आता अनिवार्य झाले आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज सादर करून आवश्यक कागदपत्
शिवसेनेच्या आंदोलनानंतर महावितरण प्रशासनाने ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट वीज मीटर बसविण्याची कोणतीही सक्ती केली जाणार नसल्याचे स्पष्ट केल्याचा दावा करण्यात आला. ग्राहकांच्या हिताचे संरक्षण, पारदर्शकता आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेण्या
प्रशासनाने वाढवण बंदर महामार्ग आणि रेल्वे प्रकल्पासाठी जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया कायदेशीर नियम व आवश्यक परवानग्यांशिवाय राबवल्याचा गंभीर आरोप वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीने केला आहे. कारवाईनंतरच पर्यावरणीय परवानगी घेण्यात आल्याचा दावा करत समितीने
पालघर जिल्ह्यातील प्रत्येक शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पोहोचविण्यासाठी प्रशासनाने व्यापक नियोजन केले असून, पालकांनी २८ जून रोजी आपल्या बालकांना जवळच्या पोलिओ लसीकरण केंद्रावर नेऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन क
जून २०२५ मध्ये प्रशासनाने मनोर ट्रॉमा केअर सेंटरचे ९५ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा करत उर्वरित काम लवकर पूर्ण होईल, असे आश्वासन दिले होते. मात्र तब्बल वर्षभरानंतर जून २०२६ मधील अधिकृत पाहणीतही वीज, पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांची कामे
पुरस्काराच्या माध्यमातून आचार्य भिसे गुरुजी यांच्या शिक्षण, समाजसेवा आणि राष्ट्रसेवेच्या महान कार्याला अभिवादन करण्यात येणार असून, डॉ. नंदकुमार वर्तक यांचा गौरव हा त्यांच्या समाजाभिमुख कार्याची योग्य दखल असल्याचे मानले जात आहे. या प्रेरणादायी सोहळ्यास माज
पालिकेत सुरू होत असलेले मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण हे केवळ प्रशासकीय उपक्रम नसून लोकशाहीच्या बळकटीकरणाची महत्त्वाची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत कोणताही पात्र मतदार वंचित राहू नये, मतदार यादीतील त्रुटी वेळेत दुरुस्त व्हाव्यात आणि प्रत्येक नागरिक
नलिनी फोरमची जागतिक आंतरराष्ट्रीय तिसरी परिषद श्रीलंकेत उत्साहात पार पडली. या परिषदेत भारतातील मच्छीमार समाजाच्या हक्कांसाठी नॅशनल फिशवर्कर्स फोरम (NFF) चे अध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी ठाम मांडणी केल...
नगरपरिषद निवडणूक निकालाचा दिवस जसजसा जवळ येत चालला आहे, तसतशी उमेदवार आणि राजकीय पक्षांची धाकधूक वाढत चालली आहे. यातच नगराध्यक्ष कोण होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे ...
या पार्श्वभूमीवर पालघर नगराध्यक्ष पदी कोण विराजमान होणार, त्यासंबंधीचा अं