Top

**“ मच्छीमारांच्या पदरी निराशाच, : प्रश्न सोडवू, परंतु तूर्तास थांबा” – केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्य...

डिझेल दरवाढीमुळे अडचणीत सापडलेल्या मच्छीमारांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन देत “हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवू, मात्र सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत थोडी प्रतीक्षा करा,” असा सल्ला केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी मच्छी

वाढवण व अन्य प्रकल्प : पालघर व मुंबई मोर्चानंतर काय ?

पालघर आणि मुंबईतील सलग आंदोलनांमधून स्थानिक नागरिकांनी वाढवणसह विविध प्रकल्पांविरोधात तीव्र नाराजी आणि ठाम भूमिका व्यक्त केली असली, तरी सरकारकडून त्याची पुरेशी दखल घेतली जात नसल्याचे स्पष्ट दिसते. उलट भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे प्रयत्न सुरू असून, न

डहाणू–खारबाव दरम्यान मालगाड्या समर्पित रेल्वे मालवाहतूक (डीएफसी) मार्गावर; पश्चिम रेल्वेवर मोठे परिव...

डहाणू–खारबाव दरम्यान समर्पित रेल्वे मालवाहतूक (DFC) मार्ग सुरू होणे ही पश्चिम रेल्वे तसेच देशाच्या लॉजिस्टिक व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण पायरी ठरते. मालगाड्या मुख्य मार्गावरून हटवल्यामुळे प्रवासी गाड्यांची वाहतूक अधिक सुरळीत व वेळेवर होण्याची शक्यता वाढेल,

Navyug palghar e paper

https://drive.google.com/file/d/1Z6-zD5jgaPne2c88-KAhe0tJ15r7EC2S/view?usp=drivesdk

जिल्ह्यात रोहयो मजुरांची केंद्र सरकारकडून ४७ कोटी, एकूण ५० कोटीहून अधिक मजुरी थकीत

पालघर जिल्ह्यात मनरेगा (जी रामजी) अंतर्गत ५० कोटीहून अधिक मजुरी थकीत राहिल्याने ग्रामीण व आदिवासी भागातील मजुरांवर गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे. केंद्र सरकारकडील मोठ्या प्रमाणातील थकबाकीमुळे मजुरांना वेळेवर वेतन मिळत नसून त्यांच्या दैनंदिन जगण्यावर परिणाम

सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन; विद्यार्थ्यांना नवी संधी

सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात सुरू करण्यात आलेले अत्याधुनिक स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र हे ग्रामीण व निमशहरी विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी ठरणार असून, दर्जेदार मार्गदर्शन, आधुनिक सुविधा आणि नियोजित अभ्यासपद्धतीच्या माध्यमातून त्यांना स्पर्धा परीक्षांमध

** “सरकार नेमके कुणासाठी काम करत आहे?” — आझाद मैदानावर हजारोंचा संतप्त सवाल; ‘ वाढवण बंदर, चौथी मुं...

आझाद मैदानावर झालेला हा महामोर्चा केवळ काही प्रकल्पांविरोधातील आंदोलन नसून, स्थानिकांच्या अस्तित्व, पर्यावरण आणि पारंपरिक हक्कांच्या संरक्षणासाठी उभा राहिलेला निर्णायक लढा असल्याचे स्पष्ट झाले. वाढवण बंदरासह विविध प्रकल्पांमुळे निसर्ग व उपजीविकेवर गंभीर प

डहाणू-तलासरीतील आदिवासी गावांना महामार्गाशी थेट जोडणीसाठी खासदार डॉ. सवरा यांची केंद्राकडे नवीन रस्त...

डहाणू-तलासरीतील आदिवासी गावांना राष्ट्रीय महामार्गाशी थेट जोडण्यासाठी सुचवलेला नवीन रस्ता विकसित झाल्यास प्रवासाचा वेळ कमी होईल आणि आरोग्य, शिक्षण व बाजारपेठांपर्यंतची पोहोच सुलभ होऊन या भागाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल.

**“निर्भयतेचा संदेश देणाऱ्या ‘निर्भय बनो’ आंदोलनास ‘निर्भय पुरस्कार’” — वसईत ३३ व्या वर्धापन दिनी प्...

वसईतील ख्यातनाम निर्भय जनसंस्थेच्या वतीने यंदाचा २०२६ चा ‘निर्भय पुरस्कार’ समाजजागृतीसाठी कार्यरत ‘निर्भय बनो’ आंदोलनाला प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार संस्थेच्या ३३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांनी स्वीक

Navyug palghar e paper

https://drive.google.com/file/d/1ieiLbC7wiwgvoHcCX_sa2Z9il3wBnuYh/view?usp=drivesdk

** पालघर नगराध्यक्षपद : आकडेवारी, प्रभाग आणि समाजकारणावर आधारलेला कौल कुणाच्या बाजूने?**

नगरपरिषद निवडणूक निकालाचा दिवस जसजसा जवळ येत चालला आहे, तसतशी उमेदवार आणि राजकीय पक्षांची धाकधूक वाढत चालली आहे. यातच नगराध्यक्ष कोण होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे ... या पार्श्वभूमीवर पालघर नगराध्यक्ष पदी कोण विराजमान होणार, त्यासंबंधीचा अं