जुलै महिन्यातील अतिवृष्टी आणि महापुराने जिल्ह्यातील पूर्व भाग वगळता सर्वच तालुक्यांमधील शेतकरी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठी झळ पोचवली आहे. शासनाने विशेष भाग म्हणून आता आपल्या नुकसान भरपाई पॅकेज मध्ये सुधारणा करून वाढ केलेली आहे. शासनाच्या पू
जिल्ह्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध खात्यांमार्फत नेमके कोणकोणते प्रकल्प आणि उद्योग येऊ घातले आहेत? त्यासाठी भूसंपादन कुठे-कुठे प्रस्तावित आहे? कुठे प्रक्रिया सुरू आहे? या सगळ्याची माहिती सर्वसामान्य जिल्हावासियांना असणे आवश्यक आहे.
पालघर जिल्ह्यातील ४१८५.४५ हेक्टर (१०३४४ एकर ) शासकीय जमीन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (MMRDA) विनामूल्य वर्ग-१ धारणा प्रकाराने हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. उत्तन-विरार सागरी सेतू (टप्पा-१) तसेच संबंधित मूलभूत पायाभूत सुविधा उभारण
पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ. शीला राजकुमार पाईकराव (गोडबोले) यांची ग्रंथालय व माहितीशास्त्र क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत प्रोफेसर व्ही. आर. दाडगे लायब्ररी फाउंडेशन, लातूर यांच्या वतीने २०२६ चा ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट म
डाक सेवांबाबत सहा आठवड्यांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी पालघर विभागाच्या वतीने १० सप्टेंबर २०२६ रोजी डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यात परराज्यातील मद्याची बेकायदा वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डहाणू विभाग आणि भरारी पथकाने संयुक्त कारवाई करत विदेशी मद्याचे १२६ बॉक्स आणि दोन वाहने जप्त केली. या प्रकरणी तीन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पालघर जिल्ह्यात विमानतळ उभारण्याच्या घोषणा होत असताना जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सार्वजनिक प्रवासी सेवेचे विदारक वास्तव समोर आले आहे. मोखाडा एसटी स्थानकावर २ सप्टेंबर रोजी जव्हार आगाराची बस चक्क मोडकळीस आलेल्या अवस्थेत दिसून आली. बसचा दरवाजा अक्षरशः तुट
रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या गायी-बैलांमुळे होणाऱ्या अपघातांचे गांभीर्य लक्षात घेत पालघर जिल्हा परिषदेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. प्रशासन, गोशाळा, गोरक्षक, पोलीस, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) काम करणाऱ्या संस्थांच्या समन्वया
शिधापत्रिका काढून देण्यासाठी नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार डहाणू तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात समोर आला आहे. आठ शिधापत्रिका काढून देण्यासाठी प्रत्येकी ५०० रुपये याप्रमाणे ४ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या गोदाम लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ए
गेली अनेक वर्षे घडले, तेच यावर्षीही... शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तीन महिने उलटले, शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता कायम राहिली आणि उपलब्ध शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा भार टाकून अध्यापनाचा गाडा कसाबसा सुरू ठेवला गेला. या पार्श्वभूमीवर अखेर शासन आणि पालघर जिल्हा पर
जुलै महिन्यातील अतिवृष्टी आणि महापुराने जिल्ह्यातील पूर्व भाग वगळता सर्वच तालुक्यांमधील शेतकरी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठी झळ पोचवली आहे. शासनाने विशेष भाग म्हणून आता आपल्या नुकसान भरपाई पॅकेज मध्ये सुधारणा करून वाढ केलेली आहे. शासनाच्या पू
नलिनी फोरमची जागतिक आंतरराष्ट्रीय तिसरी परिषद श्रीलंकेत उत्साहात पार पडली. या परिषदेत भारतातील मच्छीमार समाजाच्या हक्कांसाठी नॅशनल फिशवर्कर्स फोरम (NFF) चे अध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी ठाम मांडणी केल...
नगरपरिषद निवडणूक निकालाचा दिवस जसजसा जवळ येत चालला आहे, तसतशी उमेदवार आणि राजकीय पक्षांची धाकधूक वाढत चालली आहे. यातच नगराध्यक्ष कोण होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे ...
या पार्श्वभूमीवर पालघर नगराध्यक्ष पदी कोण विराजमान होणार, त्यासंबंधीचा अं