जुलै २०२६ मधील अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे पालघर जिल्हा आणि वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील बाधित नागरिकांसाठी राज्य शासनाने विशेष मदत पॅकेज मंजूर केले आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्रस्तावानुसार विद्यमान निकषांनुसार मिळणारी १२.८० कोटी रुपयांची मदत वाढवून ८१
वाढवण बंदर प्रकल्पासाठी समुद्रातील सुमारे दहा किलोमीटर लांबीच्या ब्रेकवॉटरसह अन्य संरचनांच्या उभारणीसाठी आवश्यक बेसाल्ट दगड मिळावा, यासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (जेएनपीए) पालघर तालुक्यातील गारगाव येथे दोन आणि खानिवडे येथे एक अशा तीन दगडखाणी प्रस्
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाच्या वेळापत्रकात बदल केला आहे. सुधारित कार्यक्रमानुसार बूथस्तरीय अधिकारी (BLO) यांचे घरोघरी जाऊन पडताळणी करण्याचे काम १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत सुर
पालघर तालुक्यात प्रस्तावित एस्सार (ESSAR) प्रकल्पासाठी सुमारे १,२९५.४८ हेक्टर जमिनीच्या एकत्रित प्रस्तावाची चर्चा सुरू असतानाच सोमवारी उसरणी गावात सर्वेक्षणासाठी आलेल्या पथकाला ग्रामस्थांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. ग्रामपंचायत अथवा स्थानिक ग्रा
२३ जुलै २०२६ हा दिवस पालघर जिल्ह्याच्या इतिहासात कायमचा कोरला गेला. मध्यरात्रीच्या सुमारास मुसळधार पावसाने रौद्ररूप धारण केले आणि काही मिनिटांतच अनेक गावांमध्ये पाणी घरात घुसले. जीव वाचवण्यासाठी लोकांना घर, संसार आणि जनावरे मागे सोडून बाहेर पडावे लागले. क
पालघर तालुक्यातील बोईसर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सरपंच, उपसरपंच आणि विविध पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईतील मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी पालघर तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्
भारतातील सर्वात प्रतिष्ठेच्या शालेय फुटबॉल स्पर्धांपैकी एक असलेल्या सुब्रोतो मुखर्जी आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या पालघर जिल्हास्तरीय फेऱ्या १ व २ ऑगस्ट रोजी बोईसर येथील टीएपीएस (TAPS) परिसरातील ए.ई.सी.एस. मैदानावर उत्साहात पार पडल्या. दोन दिवस चाललेल्या य
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पालघर जिल्ह्यातील ५ हजार ३९४ पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून, आणखी ५ हजार ९० शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करणे बाकी आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची एकूण १०५ कोटी १० ल
पावसाळी मासेमारी बंदीच्या कालावधीत करण्यात आलेल्या बदलावरून राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती (MMKS)ने राज्याचे मत्स्यविकास व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्यावर पारंपरिक मच्छिमारांच्या हिताशी तडजोड केल्याचा गंभीर आरोप करत
उमरोळी येथील ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सन २०२६ ते २०३१ या कालावधीसाठीच्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षपदी प्रभाकर पांडुरंग पाटील यांची निवड झाली आहे.
जुलै २०२६ मधील अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे पालघर जिल्हा आणि वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील बाधित नागरिकांसाठी राज्य शासनाने विशेष मदत पॅकेज मंजूर केले आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्रस्तावानुसार विद्यमान निकषांनुसार मिळणारी १२.८० कोटी रुपयांची मदत वाढवून ८१
नलिनी फोरमची जागतिक आंतरराष्ट्रीय तिसरी परिषद श्रीलंकेत उत्साहात पार पडली. या परिषदेत भारतातील मच्छीमार समाजाच्या हक्कांसाठी नॅशनल फिशवर्कर्स फोरम (NFF) चे अध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी ठाम मांडणी केल...
नगरपरिषद निवडणूक निकालाचा दिवस जसजसा जवळ येत चालला आहे, तसतशी उमेदवार आणि राजकीय पक्षांची धाकधूक वाढत चालली आहे. यातच नगराध्यक्ष कोण होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे ...
या पार्श्वभूमीवर पालघर नगराध्यक्ष पदी कोण विराजमान होणार, त्यासंबंधीचा अं