एक आठवड्याच्या अंतराने पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीने पुन्हा एकदा जोरदार तडाखा दिला. आधीच्या तडाख्यात वसई आणि पालघर तालुके सापडले होते, तर आता डहाणू आणि तलासरी तालुके या संकटात अडकले. यावेळी प्रचंड पावसाबरोबरच त्या भागातील धरणांतून सोडलेल्या पाण्यानेही संकट
दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ वसईत रविवारी नागरिकांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने संताप व्यक्त केला. महिलांच्या पुढाकारातून वाघोली ते निर्मळ दरम्यान काढण्य
पालघर जिल्ह्यात चार दिवसांत पावसाचा केंद्रबिंदू सतत बदलत राहिल्याचे पर्जन्यमानाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. २१ ते २४ जुलैदरम्यान जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये पावसाचा जोर वेगवेगळ्या दिशांना सरकत राहिल्याने उत्तर, मध्य आणि पूर्वेकडील तालुक्यांमध्ये मु
⚡ पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीचा वीज यंत्रणेला मोठा फटका!
📍 ५२ HT व ४५ LT विद्युत खांब कोसळले
📍 ८.७४ किमी वीजवाहिन्यांचे नुकसान
📍 २५ रोहित्र केंद्रे व १० फीडर्स बाधित
📍 अंदाजे ₹१.०१ कोटींचे नुकसा
पालघर जिल्ह्यात २१ ते २४ जुलैदरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे विक्रमगड तालुक्यातील धामणी धरणाच्या जलसाठ्यात मोठी चढ-उताराची स्थिती निर्माण झाली. २१ जुलै रोजी सुमारे ६९ टक्के असलेला साठा २३ जुलैपर्यंत तब्बल ९७ टक्क्यांवर पोहोचला. वाढत्या पाण्याच्या आवकेम
पालघर जिल्हा नियोजन समितीच्या पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली १७ जुलै रोजी पार पडलेल्या बैठकीत २०२५-२६ चा खर्च तसेच २०२६-२७ मधील तरतुदींऐवजी जिल्ह्यातील आमदार, खासदारांनी आपापल्या मतदारसंघांतील प्रलंबित विकासकामे, वीजपुरवठा, आरोग्य सुविधा, रस्त
पालघर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने शेती, घरे, पशुपालन आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी भात पेरणी वाहून गेली, शेतजमिनींमध्ये दगड, रेती व गा
पालघर, दि. २३ जुलै : पालघर जिल्ह्यात आज सकाळपासून सर्वत्र पावसाची संततधार सुरू असून, ठिकाणी पुलांवरून पाणी वाहत असल्याने, रस्त्यांवर पाणी साचल्याने तसेच दरड कोसळल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित मार्गांवरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आ
पालघर : द्वारकादास जे. संघवी अभियांत्रिकी महाविद्यालय प, मुंबई येथील संगणक अभियांत्रिकी (डेटा सायन्स) विभागातील सहाय्यक प्राध्यापिका डॉ. श्रद्धा सुभाष मोरे यांनी मुंबई विद्यापीठातून माहिती तंत्रज्ञान विषयात पीएच.डी. (Ph.D.) प्राप्त केली आहे. कृत्रिम बुद
एक आठवड्याच्या अंतराने पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीने पुन्हा एकदा जोरदार तडाखा दिला. आधीच्या तडाख्यात वसई आणि पालघर तालुके सापडले होते, तर आता डहाणू आणि तलासरी तालुके या संकटात अडकले. यावेळी प्रचंड पावसाबरोबरच त्या भागातील धरणांतून सोडलेल्या पाण्यानेही संकट
नलिनी फोरमची जागतिक आंतरराष्ट्रीय तिसरी परिषद श्रीलंकेत उत्साहात पार पडली. या परिषदेत भारतातील मच्छीमार समाजाच्या हक्कांसाठी नॅशनल फिशवर्कर्स फोरम (NFF) चे अध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी ठाम मांडणी केल...
नगरपरिषद निवडणूक निकालाचा दिवस जसजसा जवळ येत चालला आहे, तसतशी उमेदवार आणि राजकीय पक्षांची धाकधूक वाढत चालली आहे. यातच नगराध्यक्ष कोण होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे ...
या पार्श्वभूमीवर पालघर नगराध्यक्ष पदी कोण विराजमान होणार, त्यासंबंधीचा अं